वेद त्रिकांडात्मक आहे, म्हणजे
वेद, कर्म, उपासना, ज्ञान सांगतो.
किंबहुना 'वेदु काय काय न बोले |' असे श्रीज्ञानेश्वरमहाराज म्हणतात. 'पण या सर्वांचे तात्पर्य साक्षात् वा परंपरेने परमात्मस्वरूपातच आहे. मात्र तो समन्वय कळणे कठीण आहे.'
'सर्वे वेदायत्पदमामनन्ति |' असे वेदच म्हणत आहे..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment