सर्वच पृथ्वी कातड्याने मढवून काढण्याचा वृथा प्रयत्न करण्यापेक्षा आपल्या पायात जोडा घालून चालणे चांगले. म्हणजे कितीही काटे असले तरी मोडणार नाहित. तद्वत् जगातील सर्व दु:खे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा आपले मन अंतर्मुख करणे चांगले, म्हणजे कोणतेही दु:ख बाधा करणार नाही.
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment