माया किंवा जग हे असद्विलक्षण पण सत् नव्हे. कारण सत् म्हटले की त्रिकालाबाधितत्व येते. म्हणून त्यास सद्विलक्षण असेही म्हणण्याची परिभाषा आहे. 'तैसे सत् ना असत् होये | जें विचाराचें नाम न साहे |' असे श्रीज्ञानेश्वरमहाराजांनीही म्हटले आहे. म्हणूनच त्यास अनिर्वचनीय ही संज्ञा शास्त्रात दिली आहे..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment