भर प्रकाशातही अंधार उत्पन्न होण्यास वेळ लागत नाही. त्या प्रकाशाला थोडा प्रतिबंध झाला की अंधार. तद्वत परमार्थाला प्रतिबंध झाला की प्रपंच उद्भवलाच. तेवढा प्रतिबंध गेला की अंधारच प्रकाश बनतो. त्याप्रमाणे प्रपंचच परमार्थरूप होतो.
'अवघेचि त्रैलोक्य आनंदाचे आता |'
-सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment