Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा १४

गंगा मुऴात पवित्रच आहे.पण तीत गावातील सांडपाणी मिसऴून घाण केली जाते.तद्वत् जीवन शुद्धच असते.पण विकाराची घाण मिसऴून ते मलिन बनविले जाते.
' ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्ररूद्ध ।'

- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment