वेदान्त सिद्धांताप्रमाणे यथार्थ ज्ञानातून अज्ञान वजा जाते यथार्थ ज्ञान झाले म्हणजे अज्ञान मुळीच राहत नाही. पण अज्ञानातून मात्र संपूर्ण रीतीने ज्ञान कधीच वजा जात नाही. अज्ञानकालीही सामान्य रूपाने ज्ञान व ते यथार्थ असे असतेच..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment