Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २७

वेदान्त सिद्धांताप्रमाणे यथार्थ ज्ञानातून अज्ञान वजा जाते यथार्थ ज्ञान झाले म्हणजे अज्ञान मुळीच राहत नाही. पण अज्ञानातून मात्र संपूर्ण रीतीने ज्ञान कधीच वजा जात नाही. अज्ञानकालीही सामान्य रूपाने ज्ञान व ते यथार्थ असे असतेच..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment