अध्यात्मिक विचारधारा या ग्रंथाचे सर्व हक्क प.पू.श्रीगुरू श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर यांच्याकडे राखीव .
Sunday, 25 September 2016
आध्यात्मिक विचारधारा ०१
गंगा मुळातच पवित्र आहे.पण त्यात गावातील सांडपाणी मिसळून घाण केली जाते.तद्वत जीवन शुद्धच असते.पण विकाराचा घाण मिसळून ते मलिन बनवले जाते.'ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्रसिद्ध ।' - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment