Sunday, 25 September 2016

आध्यात्मिक विचारधारा ०१

गंगा मुळातच पवित्र आहे.पण त्यात गावातील सांडपाणी मिसळून घाण केली जाते.तद्वत जीवन शुद्धच असते.पण विकाराचा घाण मिसळून ते मलिन बनवले जाते.'ज्ञान तरी शुद्ध । परी इही असे प्रसिद्ध ।'
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment