जे ज्ञान सत्य नाही म्हणजे त्रिकालाबाधित नाही; त्यासच अज्ञान असे म्हटले जाते. अज्ञान म्हणजे ज्ञानाचा अभाव नव्हे,
तर वेदान्तशास्त्रात ते भावरूप मानले आहे. फक्त ते सत्य म्हणजे त्रिकालाबाधित नसते. रज्जुवर सर्प भासणे हे सर्पज्ञानच आहे. पण ते रज्जुच्या ज्ञानानंतर राहत नाही, म्हणूनच त्या ज्ञानास अज्ञान असे म्हणतात..!!
- सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.
No comments:
Post a Comment