Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा २९

वेदान्तशास्त्राच्या दृष्टीने दुःखही 'प्रकृति' (म्हणजे जीवाचा स्वभाव) नाही, तर ते 'विकृति' आहे. दुःख जर प्रकृति असते तर त्याच्या नाशाची इच्छाच झाली नसती. कारण स्वरूप नाशाची अपेक्षा कोणी करीतच नसतो..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर.

No comments:

Post a Comment