Sunday, 25 September 2016

आध्यात्मिक विचारधारा ०३

जरी पाणी गढूळ झाले व आरोग्यास अपायकारक असले तरी उपायाने शुद्ध करता येते.तसेच जीवनात विकारांनी आणलेला गढूळपणा विवेक वैराग्यादि साधनानी नाहीसा करून ते शुद्ध करता येते. - सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment