Sunday, 25 September 2016

अध्यात्मिक विचारधारा ४५

'विसिन्वन्ति अवबध्नतीति विषयाः |' म्हणजे जीवास जे भोगात बांधून टाकतात ते विषय. जो जीवास बांधतो म्हणजे परतंत्र बनवितो तो सुखरूप कसा ? विषयांत सुख आहे म्हणजे अनुकूल विषयसेवनाने सुख झाल्यासारखे वाटते. पण विषय सुखरूप नाहीत, म्हणजे सुख हा जडाचा धर्म होऊ शकत नाही..!! - सद्गुरू श्रीधुंडामहाराज देगलूरकर

No comments:

Post a Comment