काही कुलपे लावण्यास किल्ली पाहिजे व काढण्यासही पाहिजे. पण काही कुलपे काढण्यासच किल्ली पाहिजे. ती अंगानेच लागतात. तसे अविद्या, अज्ञान हे अंगचे कुलूप आहे. ते लागलेलेच आहे. फक्त ते काढण्यास गुरुकृपेची किल्ली पाहिजे..!!
- सद्गुरु श्रीधुंडामहाराज देगलूरकर
No comments:
Post a Comment